swatantryanews.com

Blog Post

कामगार सुरक्षा धोक्यात! बिल्डिंगवरून पडून दोन तरुणांचा मृत्यू — जबाबदार कोण?

कामगार सुरक्षा कायदे केवळ कागदावर? — नाशिकमध्ये दोन कामगारांचे प्राण गेले, आता न्याय मिळेल का? राहू हॉटेल समोर पवन नगर हाईट्स पेठ रोड नाशिक येथे २१ /२ /२०२५ रोजी सकाळी ८.३० वाजेला तरुणाचा बिल्डिंग वरून पाय घसरून तळमजल्यावर पडल्याने मृत्यू झाला आहे.मयत कामगाराचे नाव किरण खंडेराव अंभोरे असून वय 20 . तालुका सेलू जिल्हा परभणी […]

Read More

विधानसभा लक्षवेधी |

मुंबईकरांना मुंबईतच हक्काचे घर देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 6 : रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचे घर मिळवून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. खार (पूर्व) येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात सदस्य वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. […]

Read More

“राज्यात प्रीपेड वीज मीटरवर बंदी, ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक मीटर – १०% सवलत!”

राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले,इलेक्ट्रॉनिक मीटर […]

Read More

‘छावा’ चित्रपटाने संभाजी महाराजांचा खरा इतिहास उजागर! CM फडणवीस |

मुंबई, ५ मार्च २०२५ – छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे खरे रक्षक होते. इतिहासकारांनी त्यांच्यावर अन्याय केला, मात्र ‘छावा’ चित्रपटाने हा अन्याय दूर करत त्यांच्या शौर्याचा खरा इतिहास मांडला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 📌 नरिमन पॉईंट, आयनॉक्स थिएटरमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्य व मंत्र्यांसाठी ‘छावा’ चित्रपटाचा खास शो […]

Read More

‘एआय’ आणि स्पेस टेकच्या वापरातून राज्याला पुढे घेवून जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे ‘स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स’ परिषद ठाणे, दि. ६ (जिमाका): येणारा काळ हा स्पेस टेक चा असून ‘एआय’ आणि स्पेस टेक चा संयुक्त वापर करून राज्याला अधिक प्रगत बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि स्पेस टेक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पेस-टेक फॉर गुड गव्हर्नन्स’ या राष्ट्रीय परिषदेच्या […]

Read More

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करावेत- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न नाशिक, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा)विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करीत आहे. यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्यात यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत […]

Read More

‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |

नागपूर, दि. 24:केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारने ‘नमो किसान सन्मान निधी योजना’ सुरू केली असून याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत 3 हजार […]

Read More

नारी शक्तीला नमन, यंदा ८ मार्च रोजी माझे सोशल प्लॅटफॉर्म महिला सांभाळणार – पंतप्रधान मोदी |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले की, यंदा महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची जबाबदारी महिलांना देण्यात येणार आहे. आज, रविवारी, ‘मन की बात’च्या ११९व्या भागात बोलताना त्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महिलांना आठवले. महिलांच्या योगदानाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले: महिलांच्या योगदानाविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “हंसा मेहता यांनी आपल्या राष्ट्रीय […]

Read More

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजधानीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भावपूर्ण समारोप दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार संस्कृतीची वाहक असलेल्या भाषेची निगा राखणे सर्वांचे कर्तव्य – संमेलनाध्यक्षा डॉ. भवाळकर नवी दिल्ली, दि. २३: भाषा ही आपली ओळख, अस्मिता आणि अभिमान असून ती टिकवण्यासाठी सर्वांनी कटीबद्ध राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९८ व्या अखिल भारतीय […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

पॅरिस, दि. २३: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पॅरिसमध्ये दाखल झाले आहे. आज या शिष्टमंडळाने वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सदस्यांसोबत चर्चा केली. तसेच युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेऊन या विषयावर […]

Read More